
कऱ्हाड : केंद्र सरकारने तत्काळ साखर निर्यात बंदी उठवावी, इथेनॉलसाठी उसाच्या रसाला वापरण्यास कारखान्यांना परवानगी द्यावी, साखरेचा हमीभाव चाळीस रुपये प्रतिकिलो करावा, उसाची एफआरपी बेस पूर्वीप्रमाणे साडेआठ टक्के रिकव्हरी करण्यात यावा आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करावी.