
केळघर: दहा वर्षे जावळीचे आमदार होता. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद तसेच जलसंपदामंत्री असतानाही तुम्ही बोंडारवाडी धरणासाठी चकार शब्दसुद्धा काढला नाहीत. आता मोठेपणा दाखविण्यासाठी बोंडारवाडी धरण मी केले असते, असे म्हणून निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करत आहात; परंतु तुमच्या या भूलथापांना जावळीची जनता भूलणार नाही.