Makarand Patil: राज्यातील पंचनामे पूर्ण होताच मदतीचा निर्णय: पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील; नुकसानीची केली पाहणी

Satara News : राज्यातील एकूण पंचनामे विभाग स्तरावर मिळताच, ‘राष्‍ट्रीय आपत्ती’च्‍या निकषानुसार जी देय रक्कम आहे, ती संबंधित नुकसानग्रस्तांना तातडीने देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, अशी ग्‍वाही मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी आज दिली.
Minister Makrand Patil during field survey in Phaltan Taluka to assess rain damage and assure immediate aid.
Minister Makrand Patil during field survey in Phaltan Taluka to assess rain damage and assure immediate aid.Sakal
Updated on

आसू : अवकाळी पाऊस महाराष्ट्रभर झाला आहे. जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक राहिले. विशेषत: फलटण तालुक्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे दोन- तीन दिवसांत पूर्ण होतील. राज्यातील एकूण पंचनामे विभाग स्तरावर मिळताच, ‘राष्‍ट्रीय आपत्ती’च्‍या निकषानुसार जी देय रक्कम आहे, ती संबंधित नुकसानग्रस्तांना तातडीने देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, अशी ग्‍वाही मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी आज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com