Satara Water Crisis: सांगली-कोल्हापूरला दिलासा, साताऱ्याला उपसाबंदीचा फास; शेतकऱ्यांमध्ये संताप

Satara farmers demand relief from water lifting ban: सांगली-कोल्हापूरला तात्पुरता दिलासा; समान दुष्काळी स्थितीतही साताऱ्यावरच उपसाबंदी कायम ठेवल्याने शेतकरी संतप्त, समान न्यायाची मागणी जोरात
Water Ban Remains in Satara While Neighboring Districts Get Relief

Water Ban Remains in Satara While Neighboring Districts Get Relief

sakal

Updated on

-जयंत पाटील

कोपर्डे हवेली : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पाणी उपसाबंदी आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असताना सातारा जिल्ह्यात ही बंदी कायम ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील सरपंच दत्तात्रय चव्हाण यांनी या निर्णयाबाबत शासनाकडे समान न्यायाची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com