Satara Farmers: साताऱ्यात पावसाने ओढ दिली; खरीप पिकांचे मोठे नुकसान, माण-खटावसह चार तालुक्यांना पीकविम्याचा आधार

Satara Farmers Rely on Crop Insurance After Kharif Crop Loss: पावसाने ओढ दिल्याने माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांतील खरीप पिकांचे ७० टक्क्यांपर्यंत नुकसान; शेतकऱ्यांना केवळ पीकविमा व शासनाच्या भरपाईचीच आशा
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation

Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation

sakal

Updated on

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्‍ये सध्या पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे खरीप पिके वाया गेली असून, त्‍याचा ७० टक्‍के परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार उरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com