Karad : सातारा-सांगलीतील हद्द वाद संपुष्टात; कऱ्हाड तहसीलदारांची शिष्टाई

तहसीलदार कल्पना ढवळे यांनी पुढाकार घेऊन कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांच्याशी चर्चा केली आणि त्यावर मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंडल अधिकारी, तलाठी, कडेगावचे मंडल अधिकारी, तलाठी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची सर्व माहिती जमा केली.
"Karad Tahsildar mediates the successful resolution of the Satara-Sangli boundary dispute, bringing peace to the region."
"Karad Tahsildar mediates the successful resolution of the Satara-Sangli boundary dispute, bringing peace to the region."Sakal
Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील कामथी आणि सांगली जिल्ह्यातील विहापूर या दोन गावांच्या हद्दींची निश्चितीच करण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन्ही गावांचा वाद सुरू होता. त्यासंदर्भात तहसीलदार कार्यालयातही न्यायनिवाडा सुरू होता. त्याकडे अनेक वर्षे कोणीच लक्ष दिलेले नव्हते. येथील तहसीलदार कल्पना ढवळे यांनी कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करून त्यावर मार्ग काढून फैसला केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com