Shashikant Shinde highlights the potential of Solshi Dam to resolve water issues for two districts in Maharashtra."Sakal
सातारा
Shashikant Shinde : सोळशी धरण झाले, तर दोन जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटू शकतो : शशिकांत शिंदे
Satara News : आता या सरकारने देखील आश्वासन दिले आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या या प्रश्नावर अर्थसंकल्पादरम्यानच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेमध्ये पुन्हा आवाज उठवणार आहे आहे.
सातारारोड : सोळशी धरण झाले, तर दोन जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

