Satara : दोन शेतकऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू: आर्डे,भांडवलीतील घटना; शेतात उन्हाचा त्रास, मृतदेह १२ दिवसांनी सापडला..

आठच दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी आपला संसार उभा करून मुलांना चांगले शिक्षण दिले होते. गावामध्ये चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
"Two farmers lost their lives to a severe heatwave; bodies discovered 12 days later in Maharashtra villages."
"Two farmers lost their lives to a severe heatwave; bodies discovered 12 days later in Maharashtra villages."sakal
Updated on

आनेवाडी / दहिवडी : जिल्ह्यात उष्णतेची दाहकता वाढली असून, जावळी तालुक्यातील आर्डे येथील शेतकरी शेतात काम करताना उन्हाचा त्रास झाल्याने राजकुमार मारुती ससाणे (वय ५८) यांचा मृत्यू झाला. माण तालुक्यातील भांडवलीतील ज्योतिराम निवृत्ती शिंदे (वय ७८, रा. तेलदरा) यांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात उन्हाच्या चटक्यांमुळे सारेच त्रस्त झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com