Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्याचा उत्कर्ष व्हावा : उदयनराजे भोसले

Satara News : आजपर्यंत जिल्ह्यातील अनेकांना संधी मिळाली; पण त्यांनी काहीही केले नाही. काँग्रेस पक्षाने तर केवळ घोषणाच केल्या. आता या चार मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा उत्कर्ष व्हावा, त्यांनी एकत्रित राहून चांगल्या प्रकारचे काम करावे, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
Udayanraje Bhosale, 
Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje BhosaleSakal
Updated on

सातारा : जिल्ह्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई या चौघांच्या माध्यमातून चार मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यांच्यावर केवळ जिल्ह्याचीच नव्हे, तर संपूर्ण राज्याची जबाबदारी असून, त्यांच्या हातून लोककल्याणाचे काम व्हावे. आजपर्यंत जिल्ह्यातील अनेकांना संधी मिळाली; पण त्यांनी काहीही केले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com