Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Marathi Sahitya Sammelan President Speech: मराठी साहित्याच्या ऱ्हासावर विश्वास पाटील यांची चिंता
vishwas patil
vishwas patilsakal
Updated on

कऱ्हाड: साताऱ्यातील साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो म्हणून नव्हे, तर महाराष्ट्रभर मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि इतिहासाच्या विचारांचा कुठेतरी ऱ्हास होताना दिसत आहे. ही पडझड वेळेत आपण थांबवली नाही, तर उद्या खूप वाईट दिवस येतील, अशी खंत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com