Satara : उरुल धरणाच्या कामगारांची सुरक्षा रामभरोसे; दोन महिन्यांत दोघांचा बुडून मृत्यू; प्रशासन घेणार का दखल?

एकाचा हात- पाय धुण्यासाठी गेल्यावर व दुसऱ्याचा अंघोळ करताना पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनांत प्रत्यक्ष धरण कामात काम करत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद नाही.
No safety, no accountability: Two workers drown at Urul Dam in two months amid rising concerns.
No safety, no accountability: Two workers drown at Urul Dam in two months amid rising concerns.Sakal
Updated on

मल्हारपेठ : उरुल धरणाचे काम चालू असताना दोन कामगारांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना नसल्याने नाहक दोन कामगारांना जीव गमवावा लागला. दोन महिन्यांत दोन घटनांमुळे कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येते. त्यामुळे आणखी किती कामगारांचा जीव गेल्यानंतर लघुपाटबंधारे विभाग व प्रशासन याची दखल घेणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com