Mahabaleshwar: उत्तराखंडच्या पर्यटकाला गडकिल्ल्यांची भुरळ; दोन हजार किलोमीटर सायकल प्रवास, महाराष्ट्रातील १०८ किल्ले सर
उधमसिंहनगर जिल्ह्यातील सकैनिया गावाचा रहिवासी असून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० किल्ले सर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणवीरने २४ डिसेंबरला सायकल प्रवास सुरू केला.
Uttarakhand tourist covers 2000 km on cycle to salute Maharashtra’s 108 historic forts"Sakal
महाबळेश्वर : उत्तराखंडवरून २४ डिसेंबर २०२४ ला सायकलीवर निघालेल्या रणवीरसिंह याने सायकलवरून दोन हजार किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रातील १०८ किल्ले सर केले आहेत. त्याचे नुकतेच महाबळेश्वरकरांनी स्वागत केले.