राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला

राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी; तावडेंचा सरकारला टाेला
Updated on

सातारा : राजकीय व्यवस्थेने पूजा चव्हाण प्रकरणात संवेदनशीलपणे निर्णय घेणे आवश्यक आहे. मनुष्य दोषी आहे का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केले. सांगली येथे जाण्यापुर्वी तावडे हे सातारा शहरात अल्पवेळ थांबले हाेते.

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले. यावेळी झालेल्या चर्चेत तावडे यांनी विविध प्रश्नांवर त्यांचे मत मांडले. पूजा चव्हाण प्रकरणात मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही, हा दोष सरकारचा का ?

या प्रश्नावर तावडे म्हणाले, अशा प्रकरणात राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला हवी. संवेदनशीलपणे निर्णय घेणे आवश्यक आहे, ते राज्य सरकारने केले पाहिजे, असे सामान्य नागरिकांना वाटते. माणूस दोषी का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच.यावेळी सातारा जिल्हा भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील,  आदी उपस्थित होते.

व्हा लाभार्थी! ३३ टक्के सवलत देऊनच सुरु झालीय FasTag ची अंमलबजावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Girl Dhairya Creates History with Yunam Peak Ascent at Just 14
Hard Work Pays Off as Kival Youth Clear Police Recruitment Exams
Satara’s Daughter Shines at the Border; Amit Shah Appreciates BSF Jawan Asmita Jadhav
Satara:सरकारी योजनेनं घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण वादळानं हिरावलं; शेवटचा हप्ता मिळण्याआधीच अस्मानी संकटात कुटुंब उघड्यावर
Marathi News Esakal
www.esakal.com