Satara Water Crisis: सव्वाशे गावांत पाणीबाणीची चिन्हे! सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील साठा घटला; टंचाई आराखड्यानुसार टँकर मागणीची वाढतेय शक्यता

Satara district water crisis 125 villages dam levels: कोयनेसह नऊ धरणांतील साठा चिंताजनक; प्रशासनाच्या पाणी नियोजनातील त्रुटींमुळे मेपर्यंत टंचाई तीव्र होण्याचा इशारा, १२८ गावांत टँकरची शक्य मागणी
Over 125 Villages in Satara Show Signs of Water Scarcity, Officials Prepare

Over 125 Villages in Satara Show Signs of Water Scarcity, Officials Prepare

sakal

Updated on

सातारा : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख नऊ मोठ्या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. वाढती पाणी मागणी आणि धरणातील कमी होत असलेला पाणीसाठा लक्षात घेता प्रशासकीय स्तरावर पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com