

Over 125 Villages in Satara Show Signs of Water Scarcity, Officials Prepare
sakal
सातारा : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख नऊ मोठ्या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. वाढती पाणी मागणी आणि धरणातील कमी होत असलेला पाणीसाठा लक्षात घेता प्रशासकीय स्तरावर पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.