नियंत्रणाबाहेर जात आहे AI चा वापर? भारत सरकारने तैनात केलेत 'स्पेशल एक्सपर्ट्स'; याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? एकदा बघाच

What is the TPEC Committee and Why Did India Form It : कृत्रिम बुद्धिमत्ता आता सुरक्षित होणार आहे. सरकारने TPEC समिती स्थापन केली आहे
Role of MeitY in Strengthening AI Governance in India

Role of MeitY in Strengthening AI Governance in India

ai generated image

Updated on

आजकाल एआय म्हणजे फक्त चॅट करणारा रोबो नाही, तर तो आपल्या फोनपासून ते देशाच्या सुरक्षा पर्यंत सर्वत्र पोहोचला आहे. पण याचबरोबर डीपफेक व्हिडिओ, डेटा चोरी आणि मनमानी अल्गोरिदम यांसारखे धोकेही वाढत आहेत. लोकांना भीती वाटू लागली आहे की, ही शक्ती एक दिवस मानवी नियंत्रणाबाहेर जाईल का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com