Ayushman Bharat : अलर्ट! 5 लाखपर्यंतचे मोफत उपचार होतील बंद; आयुष्मान कार्ड असल्यास अजिबात करू नका 'ही' 1 चूक, मिळणार नाही कोणतीच सुविधा

Ayushman Bharat Scheme E-KYC : आयुष्मान कार्ड असूनही E-KYC प्रक्रिया न केल्यास ५ लाखांचे मोफत उपचार बंद होतील..जाणून घ्या ने नेमके काय आहे
How to do  Ayushman Bharat Scheme E-KYC

How to do  Ayushman Bharat Scheme E-KYC

esakal

Updated on

देशातील लाखो गरीब कुटुंबांसाठी आयुष्मान भारत योजना ही जीवनवाहिनी ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. रुग्णालयात दाखल होणे, शस्त्रक्रिया किंवा महागडे औषधोपचार सर्व काही मोफत मिळते. पण आता एक धोक्याची घंटा वाजली आहे. सरकारने नवे नियम आणले असून आयुष्मान कार्डधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास कार्ड रद्द होऊ शकते. याचा थेट परिणाम तुमच्या मोफत उपचारांवर होईल. रुग्णालय उपचार नाकारू शकते किंवा नाव यादीतून काढले जाईल. लाखो लाभार्थी अडचणीत येऊ शकतात

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com