

esakal
सामान्य माणसाचे रोजचे प्रश्न खूप असतात. रेशन कार्ड मिळत नाही, वीज बिलात चुका, पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवायला टाळाटाळ, सरकारी योजनांचे फायदे मिळत नाहीत किंवा एखाद्या अधिकाऱ्याने वागणूक वाईट दिली...अशा अनेक गोष्टींमुळे लोक हैराण होतात. पूर्वी तर कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत, फाइल अडकते, अधिकारी भेटत नाहीत, कागदपत्रे पुन्हा पुन्हा मागितली जातात. अनेकजण निराश होऊन गप्प बसतात. पण आता हे सगळे बदलले आहे