Premium | Study Room : अमिताभ कांत: G20 शेरपाच्या पदाचा राजीनामा दिला; ४५ वर्षांच्या सार्वजनिक सेवेनंतर नवी वाटचाल

अमिताभ कांत यांनी १६ जून २०२५ रोजी G20 शेरपाच्या पदाचा राजीनामा दिला आणि ४५ वर्षांच्या प्रशासनातील प्रवासाची सांगता केली. केरळ कॅडरमधील १९८० बॅचचे IAS अधिकारी असलेल्या कांत यांनी ‘God’s Own Country’ पासून ‘Incredible India’ आणि ‘Make in India’ मोहिमांपर्यंत अनेक ऐतिहासिक उपक्रमांचे नेतृत्व केले.
Amitabh Kant Ends Illustrious Bureaucratic Journey
Amitabh Kant Ends Illustrious Bureaucratic Journeyesakal
Updated on

Amitabh Kant’s contribution to India’s global image and economic transformation

अमिताभ कांत यांनी १६ जून २०२५ रोजी G20 शेरपाच्या पदाचा राजीनामा दिला आणि ४५ वर्षांच्या प्रशासनातील प्रवासाची सांगता केली. DIPP सचिव, NITI Aayog चे CEO आणि अखेरीस भारताचे G20 शेरपा म्हणून त्यांनी धोरणनिर्मितीपासून जागतिक नेतृत्वापर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या कारकिर्दीत Startup India, Ease of Doing Business, Digital India, PLI योजना, आणि Aspirational Districts Programme यांसारख्या उपक्रमांनी भारताचा चेहरा बदलला. भारताच्या G20 अध्यक्षतेदरम्यान, त्यांनी New Delhi Leaders' Declaration ला सर्वमान्यता मिळवून दिली व African Union ला G20 चं कायम सदस्यत्व मिळवून दिलं, हे त्यांच्या रणनीतिक कौशल्याचं उदाहरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com