Premium|Study Room: सिद्धहस्त लेखक भैरप्पा

S. L. Bhyrappa: पर्व, आवरण, तंतू, सार्थ, मंद्र आदी उत्तमोत्तम कादंबऱ्यांचं लेखन करणारे कानडी लेखक भैरप्पा यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याविषयी व्यक्तिविशेष या सदरात वाचा.
भैरप्पांच्या लेखणीची ताकद मोठी होती.

भैरप्पांच्या लेखणीची ताकद मोठी होती.

ई सकाळ

Updated on

भारतीय साहित्यविश्वातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे एस. एल. भैरप्पा. त्यांच्या कादंबऱ्यांनी भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडवलं. जवळपास २५ हून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहील्या आणि त्यातून जीवन, धर्म, समाज याचा गहन शोध घेतला. नुकतंच या दिग्गज लेखकाचं निधन झालं. त्यांच्याविषयी जाणून घेऊ, सकाळ स्टडी रूम व्यक्तिविशेषमध्ये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com