Premium|Study Room : मागील ५० वर्षात विमान दुर्घटनांमध्ये मृत्यूमूखी पडलेली भारतीय व्यक्तिमत्त्वे!

Aircraft safety in India : भारतातील भीषण विमान दुर्घटनांमध्ये संजय गांधींपासून ते २०२६ मधील अजित पवारांपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनांनी देशाच्या राजकारण, संरक्षण आणि विमान सुरक्षा धोरणांवर कायमस्वरूपी आणि खोलवर परिणाम केला आहे.
Aircraft safety in India

Aircraft safety in India

esakal

Updated on

सुदर्शन कुडचे

भारतामध्ये गेल्या काही दशकांत नागरी आणि लष्करी विमान वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असला तरी काही भीषण विमान दुर्घटनांनी देशाला मोठा धक्का दिला आहे. या दुर्घटनांमध्ये अनेक महत्त्वाच्या भारतीय व्यक्तिमत्त्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या अकाली निधनामुळे राजकारण, विज्ञान, उद्योग आणि सार्वजनिक जीवनावर दीर्घकालीन परिणाम झाले. अशा घटना केवळ अपघात म्हणून मर्यादित राहत नाहीत, तर त्या राष्ट्रीय स्मरणात कायम राहतात आणि विमान सुरक्षेच्या प्रश्नाकडे नव्याने लक्ष वेधतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com