Premium|Study Room : अरावली पर्वत वाद; पर्यावरण आणि नैतिकतेची कसोटी

Aravalli Range Protection : अरावली पर्वतरांगेच्या कायदेशीर व्याख्येतील बदलांमुळे ९०% क्षेत्र संरक्षणाबाहेर जाण्याची भीती; पर्यावरणीय न्याय आणि पिढीजात न्यायाचा प्रश्न ऐरणीवर.
Aravalli Range Protection

Aravalli Range Protection

esakal

Updated on

अभिजित मोदे

अरावली ही भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग मानली जाते आणि दिल्ली एनसीआरसह उत्तर पश्चिम भारतासाठी संरक्षक भिंत म्हणून काम करते. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने १०० मीटरपेक्षा जास्त उंच भूभागालाच अरावली म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे सुमारे ९० टक्के क्षेत्र संरक्षणाच्या कक्षेबाहेर जाण्याची भीती व्यक्त झाली आहे. हा प्रश्न केवळ कायदेशीर नसून पर्यावरणीय न्याय, पिढीजात न्याय आणि जबाबदार शासन या नैतिक मूल्यांना थेट स्पर्श करतो.​

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com