Premium|Study Room : जिल्ह्यात पूर आलेला असताना निधीचा गैरव्यवहार झाल्यास काय कराल?

UPSC ethics case study : तुम्ही एका पूरप्रवण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आणि त्यातच निधीचा गैरव्यवहार झाला तर ती परिस्थिती कशी हाताळाल? वाचा केस स्टडी
 Case Study for UPSC Ethics: Flood Control, Corruption and Integrity
Case Study for UPSC Ethics: Flood Control, Corruption and IntegrityE sakal
Updated on

(लेखक - अभिजित मोदे)

तुम्ही एका पूरप्रवण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात. पूर नियंत्रण विभागाने नदीच्या खालच्या भागात तटबंध बांधण्यासाठी चाळीस कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रकल्पाच्या पूर्ण होण्यात विलंब, नियमांचे उल्लंघन आणि राजकारणी व कंत्राटदारांच्या संगनमतामुळे निधीचा गैरवापर याबाबत स्थानिक लोकांनी तक्रारी केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com