

Historic Forest Satyagraha in Chhindwara
esakal
ब्रिटिश राजवटीच्या काळात आदिवासींच्या जंगलावरील पारंपरिक अधिकारांवर निर्बंध आणण्यात आले. या अन्यायाविरोधात छिंदवाडा परिसरातील आदिवासी आणि स्थानिक नागरिकांनी स्वातंत्र्यसैनिक बादल भोई यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह पुकारला. जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील आपला अधिकार कायम ठेवण्यासाठी झालेला हा संघर्ष स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा अध्याय मानला जातो.