Viral: जिद्द जगण्याची! तरुण वादळात हरवला, ५ दिवस समुद्रात पोहत राहिला, पावसाचं पाणी प्यायला, नंतर 'असा' वाचला जीव

Man swam in sea: एका मासेमारी ट्रॉलरचे मालक रवींद्रनाथ दास हे पाच दिवस समुद्रात अडकले होते आणि बांबूच्या खांबाला धरून अन्न आणि लाईफ जॅकेटशिवाय अशांत बंगालच्या उपसागरात बचावले.
Man swam in sea
Man swam in seaESakal
Updated on

चितगाव किनाऱ्यावर ५ दिवसांपासून अडचणीत अडकलेल्या एका व्यक्तीला बांगलादेशी जहाजाने वाचवले आहे. रवींद्रनाथ दास नावाचा एक तरुण गेल्या ५ दिवसांपासून अन्न आणि पाण्याशिवाय बांबूच्या खांबाच्या मदतीने जगत होता. ६ जुलैपासून पावसात रवींद्रनाथ तिथे पाण्यात जगत होता. वादळात त्याचे जहाज समुद्रात बुडाले आणि तो एकटाच वाचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com