Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

The Untold Story: How Shivaji Maharaj Lal Mahal Attack Forced Shaista Khan to Flee Pune Forever | शिवाजी महाराजांनी लाल महालावर हल्ला करून शाहिस्तेखानाची तीन बोटं कापल्यानंतर तो पुण्यातून औरंगाबादला पळाला आणि कधीच परतला नाही.
shivaji maharaj

shivaji maharaj

esakal

Updated on

छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल साम्राज्य यांच्यातील संघर्षात ५ एप्रिल १६६३ हा दिवस विशेष ठरला. पुण्यातील लाल महालावर झालेल्या हल्ल्यात महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला. शाहिस्तेखान तेव्हा तब्बल तीन वर्षे पुण्यात ठाण मांडून बसला होता. तो जनतेला छळत होता, पिळवणूक करत होता. या अन्यायाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णायक पाऊल उचलले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com