Dhule News : शेतरस्त्यांवरील वादांना निर्णायक पूर्णविराम! तहसीलदारांच्या आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणी बंधनकारक

Mandatory Action Within Seven Days : महसूल विभागाने आता शेतरस्ते आणि वहिवाटीचे वाद तातडीने मिटवण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत. यापुढे तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी सात दिवसांच्या आत करणे आणि जिओ-टॅग छायाचित्रांद्वारे कारवाईचा पुरावा देणे बंधनकारक आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर न्याय मिळेल.
farm road

farm road

sakal 

Updated on

धुळे: शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांवरील वादांना आता प्रशासकीय पातळीवर निर्णायक हातभार लागणार आहे. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची केवळ नोंद करून प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याची प्रथा महसूल विभागाने मोडीत काढली. या आदेशानंतर सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे संबंधित महसूल अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती या यंत्रणेतील सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com