Jalgaon News : सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे; काँग्रेसचा जळगावातून तीव्र इशारा

Maharashtra Farmers Demand Immediate Compensation for Rain Damage : जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता हनुमंत पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी, अन्यथा मंत्री-घेराव आणि रेल्वे रोकोसारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
crop damage

crop damage

sakal 

Updated on

जळगाव: राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. तसेच मदतीसाठीचे निकषात देखील बदल करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com