Agriculture News : द्राक्ष उत्पादनाचे नुकसान कागद उद्योगालाही भोवले! मागणीत तब्बल ७० टक्के घट, २१ कोटींवर फिरले पाणी

Heavy Rainfall Triggers Sharp Decline in Grape Production : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा थेट परिणाम द्राक्षांच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या कागद उद्योगावर झाला आहे. निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घटल्याने या कागदाच्या मागणीत तब्बल ७० टक्के घट झाली आहे.
Grape Production

Grape Production

sakal 

Updated on

नाशिक: अतिवृष्टीने यंदा द्राक्षाचे झालेले प्रचंड नुकसान फक्त शेतकऱ्यांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तर त्याची झळ आता कागद उद्योगालादेखील बसू लागली आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादन कोसळल्याने या उद्योगातील कागदाच्या मागणीत तब्बल ७० टक्के घट झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. द्राक्षशेतीच्या नुकसानीमुळे इतर घटकांवरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यातून कच्चा व रद्दी उद्योग अधिक प्रभावित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com