Jalgaon News : मन्याड धरणाच्या तटबंदीला धोका! जळगावमध्ये पूरस्थितीचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने स्थलांतराचे आदेश

Manyad Dam Breach Raises Flood Risk : जळगावमधील मन्याड धरणाच्या तटबंदीला नुकसान झाल्याने पूरस्थितीचा धोका. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नागरिकांना आणि जनावरांना तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले.
Manyad Dam

Manyad Dam

sakal 

Updated on

जळगाव: जिल्ह्यातील मन्याड धरणाच्या (ता. चाळीसगाव) उजव्या तटबंदीला नुकसान झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी तत्काळ नागरिकांना स्थलांतराचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com