Agriculture News : शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी ‘कठोर कायदा’ हवा!

Rampant Fraud in Agri Inputs: A Farmer’s Nightmare : नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने सरकारकडे बोगस बियाणे आणि निविष्ठांच्या फसवणुकीविरुद्ध कठोर कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.
Agriculture
Agriculturesakal
Updated on

नाशिक- राज्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सुधारित आणि कठोर कायद्याची गरज आहे, अशी ठाम मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतने केली आहे. तसेच, चुकीचे बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच नुकसानभरपाई वसूल करावी, अशी सूचनाही या निवेदनात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com