Mahajan and Pharande
sakal
नाशिक: राज्यात महायुतीचे सरकार असले तरी महायुतीतील तिन्ही पक्षांत एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली जात नाही; परंतु आता नेत्यांचे वाक्युद्ध स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. नाशिकमध्ये त्याचा प्रत्यय कार्यकर्त्यांना आला.