Chandwad Farmer : कर्ज आणि नापिकीचा बळी! चांदवडमध्ये ४८ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले
Chandwad Farmer Ends Life Amid Mounting Debt and Crop Loss : बजरंग नरहरी मढे या शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून बुधवारी दुपारच्या सुमारास बैलगोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
चांदवड: तालुक्यातील शिंगवे येथील बजरंग नरहरी मढे (वय ४८) या शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून बुधवारी (ता. १२) दुपारच्या सुमारास बैलगोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.