Complaint Redressal
sakal
नाशिक: जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालयातून सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या तक्रारींची तत्काळ दखल घेत त्याची सोडवणूक करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल एक हजार २८३ तक्रारींची सोडवणूक करण्यात आली. स्थानिक पातळीवरच तक्रारींचा निपटारा होत असल्याने जनतेची मुंबईवारी टळली आहे.