माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Big Financial News: ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत कर्जदारांची यादी पूर्ण झाली असून, यापुढे शासनाने जरी कर्जमाफी दिली तरी १ एप्रिल २०१९ पासून थकबाकीदारांचा विचार होईल. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज २०१६-१७ पासून थकीत असल्याने त्यांना यापुढेही लाभ मिळणार नसल्याचे जिल्हा बँक प्रशासकांनी स्पष्ट केले आहे.
District bank officials submit a proposal seeking relief for old loan defaulters — major government decision awaited.
District bank officials submit a proposal seeking relief for old loan defaulters — major government decision awaited.Sakal
Updated on

नाशिक : राज्य शासनाने यापूर्वी दोनदा दिलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत कर्जदारांची यादी पूर्ण झाली असून, यापुढे शासनाने जरी कर्जमाफी दिली तरी १ एप्रिल २०१९ पासून थकबाकीदारांचा विचार होईल. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज २०१६-१७ पासून थकीत असल्याने त्यांना यापुढेही लाभ मिळणार नसल्याचे जिल्हा बँक प्रशासकांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com