Agriculture News : नाशिकमध्ये पीक पंचनाम्यांना 'युद्धपातळी'वर वेग! तीन दिवसांत सर्व्हे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Heavy Rainfall Causes Widespread Crop Damage in Nashik : आतापर्यंत १ लाख ७४ हजार ५८५ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित भागाचे पंचनामे युद्धपातळीवर, तीन दिवसांमध्ये पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.
Agriculture News

Agriculture News

sakal 

Updated on

नाशिक: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनाम्यांना वेग आला आहे. आतापर्यंत १ लाख ७४ हजार ५८५ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित भागाचे पंचनामे युद्धपातळीवर, तीन दिवसांमध्ये पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com