Agriculture News : नाशिक विभागात १० लाख हेक्टरवरील पिके पाण्यात; दसरा-दिवाळीच्या तोंडावर बळीराजावर निसर्गाचा कोप

September Floods Cause Massive Crop Damage in Nashik : नाशिक विभागात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाण्याखाली गेलेली कपाशी, मका आणि सोयाबीनची पिके पाहून शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने १० लाख २३ हजार हेक्टरवरील नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
Crop Damage

Crop Damage

sakal 

Updated on

नाशिक: विभागात संपूर्ण सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १० लाख २३ हजार १४३ हेक्टरवरील शेतीपिके पाण्यात गेली आहेत. कपाशी, मका, सोयाबीन, कांद्याला सर्वाधिक फटका बसला. दसरा- दिवाळीच्या तोंडावर निसर्ग कोपल्याने बळीराजावर संकट उभे ठाकले. शेतात पाण्याखाली गेलेली पिके पाहून त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com