Agriculture News : कांद्याच्या राजधानीत आता मिरचीचेही आगार

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकाळाला ७८ वर्षे पूर्ण होत असताना, आता येथील खानगाव नजीकचे तात्पुरते खरेदी केंद्र मिरचीचे आगार म्हणूनही नावारूपास येत आहे.
Agriculture News
Agriculture Newssakal
Updated on

लासलगाव- कांद्याच्या राजधानीची ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकाळाला ७८ वर्षे पूर्ण होत असताना, आता येथील खानगाव नजीकचे तात्पुरते खरेदी केंद्र मिरचीचे आगार म्हणूनही नावारूपास येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com