Nashik Monsoon : भांडी बाजारापर्यंत पुराचे पाणी; ५६ वर्षांपूर्वीच्या १९६९ च्या महापुराच्या रौद्र स्मृतींचा नाशिककरांना उजाळा!

Gangapur Dam Water Release Amid Heavy Rain : गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पुराचे पाणी थेट भांडी बाजारापर्यंत पोहोचले आहे. वाढलेल्या पाणीपातळीमुळे नाशिककरांना ५६ वर्षांपूर्वीच्या (९ सप्टेंबर १९६९) पहिल्या महापुराची आठवण झाली
Monsoon

Monsoon

sakal 

Updated on

नाशिक: दोन दिवसातील संततधारेने ९८ टक्के भरलेल्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला अन् पुराचे पाणी थेट भांडी बाजारापर्यंत पोहोचले. वाढत्या पाणीपातळीमुळे धास्तावलेल्या नदीकाठच्या नागरिकांत पुन्हा एकदा ९ सप्टेंबर १९६९च्या म्हणजे तब्बल ५६ वर्षांपूर्वींच्या स्मृतींना उजाळा मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com