Agriculture News : द्राक्ष बागा उद्ध्वस्त! शेतकऱ्यांनंतर आता कृषी औषध कंपन्यांना ३५० कोटींचा महाफटका, कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती

Unseasonal Rain Devastates Nashik Grape Production : अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागा नष्ट झाल्या, औषध कंपन्यांच्या विक्रीत मोठी घट; शेतकरी आणि औषध उद्योगावर आर्थिक दबाव वाढला आहे.
grape crop

grape crop

sakal 

Updated on

नाशिक: यंदाच्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर कृषी औषध क्षेत्रातील कंपन्यांचेही कंबरडे मोडले आहे. द्राक्षबागांच्या झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानामुळे नाशिक जिल्ह्यातील औषध कंपन्यांना तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, विक्री ठप्प झाल्याने अनेक ठिकाणी कर्मचारी कपातीची तलवार लटकू लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com