Agricultural News : द्राक्षशेतीचे भवितव्य धोक्यात! जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कृषी विभागाने व्यापक मोहीम राबवावी

Modernization in Nashik Grape Farms : द्राक्षशेतीतील वाढत्या समस्यांवर मात करण्यासाठी, विशेषतः जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि पाण्याचा योग्य निचरा यावर तातडीने वैज्ञानिक उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकरी आणि कृषितज्ज्ञांकडून होत आहे.
Grapes

Grapes

sakal 

Updated on

नाशिक: नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागा आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करीत आहेत. नवीन तंत्रज्ञान, प्रगत व्हरायटी आणि बदलते हवामान या तिन्हींच्या संगमामुळे द्राक्षशेतीचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेचा पाया असलेल्या जमिनीच्या पोतातील सातत्य आणि गुणवत्ता हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. शेतकरी आणि कृषितज्ज्ञ यांचा ठाम आग्रह आहे, की बदलत्या कृषी पद्धतींमध्ये जमिनीच्या घटकांचा अभ्यास करून त्यावर दीर्घकालीन, शाश्वत उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com