Agricultural News : द्राक्ष उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी घट होणार! अतिवृष्टीमुळे छाटणी लांबली, हंगाम एक महिना उशिराने

Excess Rainfall Hits Nashik Grape Crops : नाशिकमध्ये मे महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांच्या काड्या अपरिपक्व राहिल्याने उत्पन्नात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. तर कांदा पिकाला करपा रोगाचा धोका वाढला आहे.
Grape Crops

Grape Crops

sakal 

Updated on

नाशिक: सर्वच पिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असताना द्राक्ष उत्पन्नातही यंदा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी वर्तविला आहे. पाऊस अजूनही थांबलेला नसल्याने बागांच्या छाटणीला (डावणी) उशीर झाल्याने द्राक्ष हंगामही साधारणत: एक महिना उशिराने सुरू होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com