Nashik Grapes : द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका! अतिवृष्टीमुळे निर्यातीत तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता

Heavy Rainfall Hits Nashik Grape Production : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे, परिणामी यंदाच्या हंगामात भारतीय द्राक्षांच्या निर्यातीत मोठी घट होण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.
Grapes

Grapes

sakal 

Updated on

नाशिक: अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे यंदा भारतीय द्राक्षांच्या निर्यातीत तब्बल ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. उत्पादन घटल्याने निर्यातक्षम द्राक्षांचे दर तेजीतच राहणार असले, तरी भारतीय बाजारपेठेला दक्षिण आफ्रिका, पेरू आणि चिली या देशांचे आव्हान यंदाही कायम राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com