Nashik News : अतिवृष्टीबाधित नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांचे कर्ज पुनर्गठनाचे आदेश!

Heavy Rainfall Causes Severe Crop Losses in Nashik District : शेतकऱ्यांना बँकांनी कर्जपुरवठा केला आहे, त्या कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
Ayush Prasad

Ayush Prasad

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्जपुरवठा केला आहे, त्या कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com