Agriculture News : नाशिक अतिवृष्टीचा अंतिम अहवाल: २.९९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ३२८ कोटी अनुदानाची मागणी

Heavy Rain Damages Nearly 3 Lakh Hectares of Crops in Nashik : नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल २ लाख ९९ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा होण्याची अपेक्षा आहे.
crop damage

crop damage

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन लाख ९९ हजार ८०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. चार लाख २७ हजार ५८० शेतकरी बाधित झाले असून भरपाईसाठी ३२८ कोटी ६७ लाख २५ हजाराच्या अनुदानाची आवश्‍यकता आहे. जिल्हा प्रशासनाने अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com