Agricultural News : नाशिकच्या कांदा-द्राक्ष पिकाला 'अतिवृष्टीचा' दणका! एकरी १३ ते १५ हजार तुटपुंजी मदत, नुकसानभरपाई वाढवण्याची मागणी

Continuous Rainfall Causes Major Crop Loss Across Nashik District : नाशिक जिल्ह्यातील चांदवड, काजीसांगवीसह अनेक तालुक्यांमध्ये सलग तीन दिवसांच्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कांदा व द्राक्ष पिकांची मोठी हानी केली आहे. नुकसानभरपाईची रक्कम अत्यल्प असल्याने खासदार प्रकाश वाजे, भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडला.
Crop Loss

Crop Loss

sakal 

Updated on

नाशिक: सलग तीन दिवसांच्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील पिकांचे मोठेच नुकसान झाले आहे. त्याबद्दल मिळणार नुकसानभरपाई प्रचंड कमी असल्याने या त्रुटीविरोधात आज जिल्ह्यातील खासदार प्रकाश वाजे, भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांना भेटून हा प्रश्न संसदेत नेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com