Jayakwadi Dam : नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष टळणार; जायकवाडी धरण ९२% भरले

Jayakwadi Dam Reaches 92% Capacity : जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले; ९ हजार ४३२ क्यूसेकने विसर्ग सुरू झाल्याने मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न काही काळासाठी सुटला
Jayakwadi Dam
Jayakwadi Damsakal
Updated on

नाशिक: मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण ९२ टक्के भरले. जुलैअखेरीस धरणाच्या १८ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मराठवाड्यातील जनतेत समाधान आहे. सलग चौथ्या वर्षी धरणात समाधानकारक साठा निर्माण झाल्याने समन्यायी पाणी वाटपावरून निर्माण होणार नाशिक व अहिल्यानगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष टळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com