Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष सुटले; राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी: आसिफ शेख

Malegaon Bomb Blast Case: Court Acquits Accused : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना निर्दोष सोडल्याने माजी आमदार आसिफ शेख यांनी आंदोलन केले. या वेळी त्यांनी राज्य सरकारने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान द्यावे अशी मागणी केली.
Malegaon Bomb Blast Case
Malegaon Bomb Blast Casesakal
Updated on

मालेगाव: मालेगावी २९ सप्टेंबर २००८ ला भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा निष्पाप नागरीकांना जीव गमवावा लागला. अनेक जखमी झाले. २००८ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मालेगावकरांवर अन्याय झाला आहे. राज्य सरकारने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. तसेच निकाल लागल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष केला. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com