Vani News : नुकसानग्रस्त शेतकरी, द्राक्षबागांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहिर करुन नुकसान भरपाईसह... नाशिक-कळवण रस्ता चौपदरीकरणाची खा. भगरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
devendra fadnavis and mp bhaskar bhagare

devendra fadnavis and mp bhaskar bhagare

sakal

Updated on

वणी (नाशिक) - नाशिक जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष, भात, सोयाबीन, भुईमूग, मका, कांदा, टोमॅटो, डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com