Farmer ID : फार्मर आयडीचा अडथळा! नुकसानभरपाईपासून २ लाख शेतकरी वंचित राहण्याची भीती

Nampur Farmers Suffer Loss Due to Heavy Rains : राज्य शासनाने नुकसानभरपाईसाठी फार्मर आयडी अनिवार्य केल्याने दोन लाख १० हजार १०८ शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीसाठी फार्मर आयडीची अट शिथिल करावी, अशी मागणी बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशनने केली आहे.
agricultural crisis

agricultural crisis

sakal 

Updated on

नामपूर: जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे मका, कांदा, भाजीपाला व फळबागांसह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र राज्य शासनाने नुकसानभरपाईसाठी फार्मर आयडी अनिवार्य केल्याने दोन लाख १० हजार १०८ शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीसाठी फार्मर आयडीची अट शिथिल करावी, अशी मागणी बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशनने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com