Suresh Sawant : साहित्य क्षेत्र आत्मकेंद्री झाले, लेखनात केशवसुत-कुसुमाग्रज दिसत नाहीत; लेखक सुरेश सावंत यांचे परखड मत

56th District Literary Meet in Nashik : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या ५६ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त लेखक सुरेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके आणि ज्येष्ठ रानकवी तुकाराम धांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Suresh Sawant

Suresh Sawant

sakal 

Updated on

नाशिक: तथाकथित साहित्यिक किती नवोदितांचे वा इतर साहित्यिकांचे साहित्य वाचतात, मुळात साहित्य क्षेत्र आत्मकेंद्री झाले असून, समस्येच्या गर्तेत अडकले आहे. त्यासाठी इतरांचे लेखन वाचणे गरजेचे आहे. आजच्या लेखनात केशवसुत, कुसुमाग्रज दिसत नाहीत व साहित्य क्षेत्राला एक प्रकारचे साचलेपण आल्याचे परखड मत राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारप्राप्त व साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com